"पायाचं दुखणं आणि संकुचित विचार
माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत,
तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही,
कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत
नाही,
आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे
हा विचार
माणसाला माणूस होऊ देत नाही."
"पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत, तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही, कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत नाही, आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही."